"राजाराम राजेंच्या लग्नासाठी येसूबाईंनी यावं म्हणून राणूबाई सोयराबाईंच्या नकळत जाधवरावांना पन्हाळगडावर पाठवतात. सोयराबाईंना ही बाब कळल्यावर त्या राणूबाईंवर नाराज होतात. राणूबाई आता काय करणार? To Check out more updates about Marathi Television Industry.